पंजाबराव डख यांचा मोठा हवामान अंदाज! 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात होणार धो-धो मुसळधार पाऊस..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग जोरदार सुरू होणार आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रात जवळपास 10 ते 12 दिवस सलग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. सप्टेंबर च्या सुरुवातीला पाऊस वर असल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. Panjabrao Dakh News

👇👇👇👇

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

एक ते तीन सप्टेंबर दरम्यान आणि सात ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. मात्र आता मागील काही दिवसापासून पावसाने विश्राम घेतला आहे. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात सलग दहा ते बारा दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

👇👇👇👇

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबराव डख काय म्हणाले

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आता पुढील चार दिवस हवामान जसे आहे तसेच राहणार आहे. त्यानंतर राज्यात पुढील चार-पाच दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज वर्तवला आहे. यामुळे वीस तारखेपर्यंत शेतीतील काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असे आवाहन पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढण्यासाठी आला आहे त्यांनी लवकरात लवकर आपला सोयाबीन काढून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवावा. कारण वीस तारखे नंतर पुन्हा दहा-बारा दिवस पाऊस तांडव करणार आहे. वीस तारखे नंतर पाऊस शेतकऱ्यांना रानातील कोणतेच काम करून देईल असे सांगता येणार नाही. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

👇👇👇👇

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबराव डख यांच्या मते कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस?

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. पण या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात पावसाची जास्त शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यामधील काही भागात वादळी वारा आणि अतिवृष्टीचा पाऊस देखील होऊ शकतो. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपले लवकरात लवकर काम आवरून आपले शेती पीक सुरक्षित ठिकाणी आणून ठेवावे. कारण या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!