शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाला संदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता
Farmer News: शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवले आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्याचे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचा चांगला परिणाम लवकरच पहायला मिळणार आहे. राज्यात अकरा … Read more